Homeताज्या बातम्याRaj Bhavan Name Change"महाराष्ट्रातील राजभवनचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आले; शासकीय इमारतींमध्ये सेवा,...

Raj Bhavan Name Change”महाराष्ट्रातील राजभवनचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आले; शासकीय इमारतींमध्ये सेवा, कर्तव्य आणि जबाबदारीवर भर”

Times of Maharashtra Desk:महाराष्ट्रातील राजभवनचे नाव आता ‘लोकभवन’ असे बदलण्यात आले आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की राज्यपालांच्या आदेशानुसार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून राजभवनचे नाव बदलण्यात आले असून, यापुढे हे ‘लोकभवन’ म्हणून ओळखले जाईल.राज्यपाल येथे वास्तव्य करतात आणि नवीन नावामुळे प्रशासनिक कार्यालयांचे उद्दीष्ट लोकाभिमुख सेवा आणि जबाबदारी दर्शविणे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘सेवा तीर्थ’ असे बदलण्यात आले होते.हा नवीन पीएमओ कॉम्प्लेक्स सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आले असून, येथे पीएमओ व्यतिरिक्त कॅबिनेट सचिवालय, नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सचिवालय आणि ‘इंडिया हाऊस’ यासारखी महत्त्वाची कार्यालये असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रशासनात शासकीय इमारतींच्या नावांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. 2016 मध्ये त्यांचे निवासस्थान ‘7 रेस कोर्स रोड’ वरून ‘7 लोक कल्याण मार्ग’ बनवले गेले. 2022 मध्ये राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्यात आले. आता प्रशासनिक केंद्रामध्येही ‘सेंट्रल सेक्रेटेरिएट’च्या जागी ‘कर्तव्य भवन’ अस्तित्वात आले आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, हे बदल फक्त नावांचे नव्हे तर शासनाच्या विचारसरणीत होणाऱ्या परिवर्तनाचे प्रतीक आहेत. सत्ता आणि नियंत्रणाच्या जुन्या चिन्हांऐवजी ‘सेवा’, ‘कर्तव्य’ आणि ‘जवाबदारी’ यांना केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे असे देखील अधिकाऱ्यानी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!