Homeताज्या बातम्याRaj Thackeray, Sanjay Raut राज ठाकरेंनी संजय राऊत यांची भेट घेतली;...

Raj Thackeray, Sanjay Raut राज ठाकरेंनी संजय राऊत यांची भेट घेतली; तब्येतीसंबंधी दिला सल्ला, 20 वर्षांनंतर घरात आले

Times of Maharashtra Desk: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज 3 नोव्हेंबर रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली . राज ठाकरेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना आवश्यक तो सल्ला दिला अशी माहिती मिळाली आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी सांगितले की, “राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर आमच्या घरी आले. आम्ही खूप आनंदी आहोत.” सुनील राऊत यांनी सांगितले की , राज ठाकरे संजय राऊतांच्या तब्येतीसंबंधी सतत संपर्कात होते. पण ते इतक्या वर्षानी घरी आल्याने आम्हाला आनंद झाला आहे.

नेमक बैठकीत काय घडल?
राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात सुमारे 25-30 मिनिटांची चर्चा झाली. या वेळी राज ठाकरे यांनी संजय राऊतांना सल्ला दिला की, “तुझा आजार लक्षात घेता, लोकांमध्ये न जाता दीड ते दोन महिने आराम करावा.” सुनील राऊत यांनी सांगितले की, राज ठाकरेंनी यूएसमध्ये उपचार करायचे की अन्य उपाय करायचे याबाबतही चर्चा केली. त्याशिवाय, आधी घरी आलेल्या वेळी रस्त्याची स्थिती कशी होती याबाबतही चर्चा झाली.संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यांची प्रकृती अपेक्षेपेक्षा लवकर सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे.यापूर्वीच, उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती. उद्धव ठाकरेंच्या मते, संजय राऊत लवकरच राजकारणात पुन्हा सक्रिय होतील. सध्या ते घरातून सोशल मीडियावरून राजकीय घडामोडींवर भाष्य करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!