Homeताज्या बातम्याMaharashtra politics : कोणता झेंडा घेऊ हाती संजय शिरसाठ यांचा राज ठाकरेना...

Maharashtra politics : कोणता झेंडा घेऊ हाती संजय शिरसाठ यांचा राज ठाकरेना टोला

Times of Maharashtra desk : राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांची तयारी सुरू आहे. त्यामुळे सध्या राजकीय हालचालीना वेग मिळाला असून पक्षांमध्ये चांगलेच आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. फलटण महिला डॉक्टर प्रकरण असो वा शेतकरी कर्ज माफी मोर्चा सध्या नेत्यानेत्या मध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत अशातच मतदान यादीतील गैरप्रकार आणि मतचोरी विरुद्ध महावीकस आघाडी निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढणार असल्याची महिती समोर आली आहे. हा मोर्चा १ नोव्हेंबरला असून या मोर्चात पुनः एकदा राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत. यावर संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाठ?
मतदान यादी नीट असावी असे आम्हाला सुद्धा वाटते आणि ते झालेच पाहिजे पण शिवसेना प्रमुखांच्या आजूबाजूला बडवे बसलेले आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना घेऊन ठेवलेलं आहे, म्हणून मी शिवसेना सोडली असं वाक्य राज ठाकरे यांचं होत, मग आज तुम्ही पुन्हा त्यांच्याकडेच जात आहात, तुम्ही त्यांच्याकडे गेले त्याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची अवस्था काय आहे? कोणता झेंडा घेऊ हाती? ठाकरे गटाचा? राहुल गांधी यांच्या पक्षाचा की शरद पवारांच्या पक्षाचा? आता तुमच्या स्वतःच्या पक्षाचा झेंडा कधी कोणाच्या हातात जाईल सांगता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं टाळा’, असं संजय शिरसाठ यांनी राज ठाकरेना प्रत्युत्तर दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!