Homeताज्या बातम्याराज्याचे पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पुण्यातील अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ...

राज्याचे पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पुण्यातील अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ व परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांच्यावर हप्ता वसुली आरोप?

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुणे शहरात चाललंय तरी काय❓

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ याची दखल घेणार का?

पुणे : शहरातील अन्न धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी व वसुलीचा प्रकार ऐन पावसाळी अधिवेशनात आल्याने पुणे शहरात एकप्रकारे खळबळ उडाली आहे. अन्न धान्य विभागावर यापूर्वीही अनेक आरोप देखील झालेत. तर मागच्या अधिवेशनात स्वत अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात खुलासा करत कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु ते फक्त आश्वासनेच राहिले. पुणे शहरात धान्याचा काळाबाजार होत असताना अधिकारी सर्व आलबेल असल्याचे भासवत होते तर का? कारण अन्न धान्य वितरण अधिकारीच हफ्तेखोर झाला आहे. कारण त्यांचे संबंध अन्न व नागरि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हाताखाली लोकांपर्यंत सेंटीग असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे. मग असे सेंटीग करून आलेले अधिकाऱ्यांना अजितदादा पवार व छगन भुजबळ घरी बसवण्याची सेटींग करणार का? असा प्रश्न आज पुण्यातील जनता विचारत आहे. गोरगरिबांच्या हक्काचा धान्यावर डल्ला मारणाऱ्या ह ” परिमंडळ अधिकारी व त्यांना मदत करून हफ्ते वसुली करणाऱ्या अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

“थेट रेशनिंग दुकानदाराचे आरोप आणि पुणे शहरात खळबळ “

पुणे शहरातील अन्न धान्य वितरण अधिकारी ( अतिरिक्त कार्यभार) प्रशांत खताळ व ह परिमंडळ अधिकारी अमोल हाडे याच्यावर त्यांच्या भागातील स्वत दुकानदाराने आरोप लावल्याने खळबळ उडाली आहे. तर अख्या पुणे शहरात चर्चेला उधाण आले आहे. अमोल हाडे याच्यावर यापूर्वीही अनेक आरोप, तक्रारी झाल्याची अधिकृत सुत्रांनी माहिती दिली आहे. पावसाळी अधिवेशन चालू असल्याने आता यावर काय कारवाई होईल याकडे लक्ष वेधून राहणार आहे.

यापूर्वीही प्रशांत खताळ यांच्या आनंदाचा शिधा धान्याची अफरातफरीचा आरोप?

शासनाने आनंदाचा शिधा गोरगरिबांपर्यंत पोहचावा यासाठी आनंदाचा शिधा आणला परंतु ह” परिमंडळ विभागात हा आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोहोचलाच नसल्याच्या तक्रार झाल्या तर अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी प्रशांत खताळ यांनी पत्रकारांना म्हणाले होते की आनंदाचा शिधा गहाळ झाला असून आम्ही तो बाहेरून खरेदी करून लोकांपर्यंत पोहचवला आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी न करता खताळ यांना पाठीशी घातल्याचा आरोप केला आहे.

“पत्रकारांनी घेतली पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट ” – पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन त्यांनी पत्रकारांनी प्रशांत खताळ व अमोल हाडे यांच्यावरील आरोपांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले आम्ही याची स्पेशल ऑफिसर द्वारे चौकशी करू चौकशी अंती तथ्य निघाल्यास आरोप झालेल्यांना थेट घरी बसविण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....
error: Content is protected !!