Homeताज्या बातम्याG20 Narendra Modi“G20 शिखर परिषदेत मोदींचा आह्वान: विकासाचे नविन आदर्श आणि एकात्मिक...

G20 Narendra Modi“G20 शिखर परिषदेत मोदींचा आह्वान: विकासाचे नविन आदर्श आणि एकात्मिक मानवतावाद”

Times of Maharashtra Desk, G20 Narendra Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पहिल्या G20 शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत . शिखर परिषदेदरम्यान त्यांनी जागतिक विकास मॉडेल्सवर भाषण दिले. त्यावेळी त्यांनी जागतिक विकासाच्या आदर्शांचा सखोल पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे . भाषणात ते G20 ने जागतिक वित्त आणि विकासाला चालना दिली आहे असे म्हणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी २१ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पोहोचले असून २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान G20 शिखर परिषदेत आयोजित केली आहे. या परिषदेच्या सुरवातीलाच पंतप्रधान मोदींनी “समावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, सर्वांना एकत्र घेऊन जाणे” या विषयावरील सत्राला संबोधित केले.

यावर उपाय करण्याचा एक मार्ग भारताच्या संस्कृतीच्या मूल्यांमध्ये आहे आणि तो मार्ग म्हणजे एकात्मिक मानवतावाद. – नरेंद्र मोदी

G20 शिखर परिषदेतील भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की “गेल्या अनेक दशकांमध्ये, जी-२० ने जागतिक वित्त आणि जागतिक आर्थिक विकासाला आकार दिला आहे. तथापि, स्थापित केलेल्या विकासाच्या मापदंडांमुळे मोठ्या लोकसंख्येला संसाधनांपासून वंचित ठेवले आहे. शिवाय, त्यांनी निसर्गाच्या अतिरेकी शोषणाला देखील प्रोत्साहन दिले आहे. आफ्रिका याचा एक मोठा बळी आहे. आज, आफ्रिका प्रथमच जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करत असल्याने, आपण विकासाच्या मापदंडांवर पुनर्विचार केला पाहिजे.”ते म्हणाले, “यावर उपाय करण्याचा एक मार्ग भारताच्या संस्कृतीच्या मूल्यांमध्ये आहे आणि तो मार्ग म्हणजे एकात्मिक मानवतावाद. याचा अर्थ असा की आपण मानवता, समाज आणि निसर्गाला एकात्मिक समग्र म्हणून पाहिले पाहिजे. तरच प्रगती आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद शक्य होईल.”

 

अनेक समुदायांनी त्यांच्या पारंपारिक जीवनशैलीचे जतन केले आहे – पंतप्रधान मोदी

“जगभरात असे अनेक समुदाय आहेत ज्यांनी त्यांच्या पारंपारिक आणि पर्यावरणीय संतुलित जीवनशैलीचे जतन केले आहे. या परंपरा केवळ शाश्वतताच दर्शवत नाहीत तर सांस्कृतिक ज्ञान, सामाजिक एकता आणि निसर्गाबद्दलचा खोल आदर देखील दर्शवतात.”ते म्हणाले, “भारत G20 अंतर्गत जागतिक पारंपारिक ज्ञान भांडार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवतो. भारताचा भारतीय ज्ञान प्रणाली उपक्रम त्याचा पाया म्हणून काम करू शकतो. हे जागतिक व्यासपीठ मानवतेचे सामूहिक ज्ञान भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी सभेला संबोधित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...
error: Content is protected !!