Homeमहाराष्ट्रकांद्याची ट्रॉली अंगावर पडून नववीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

कांद्याची ट्रॉली अंगावर पडून नववीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

गेवराई (प्रतिनिधी  विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे अत्यंत दुर्दैवी अपघातात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात कांदे भरत असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तोल जाऊन ट्रॉली अंगावर पडल्याने विश्वजीत शरद पराड (वय अंदाजे १५ वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असल्याने विश्वजीत शेतात गेला होता. मिरगाव परिसरातील एका शेतात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कांदे भरण्याचे काम सुरू होते. प्रखर उन्हामुळे विश्वजीत ट्रॉलीखाली सावलीत बसला होता.

दरम्यान, ट्रॉलीच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात कांदे भरल्याने वजनाचा समतोल बिघडला. त्यामुळे ट्रॉलीचा पुढील भाग अचानक वर उचलला गेला आणि ट्रॉली पलटी होऊन थेट विश्वजीतच्या अंगावर पडली.

या भीषण अपघातात विश्वजीतचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे मिरगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माण-खटावमध्ये पाणी घोटाळ्याचे गंभीर आरोप; पाटबंधारे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

0
शेतकरी (प्रतिक्रिया महेश कांबळे): म्हसवड दि. ७ माण–खटाव तालुक्यातील पाणी वाटपाचा प्रश्न आता गंभीर राजकीय आणि प्रशासकीय संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, जलसंपदा व पाटबंधारे...

उमापूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : कु.हर्षदा पोपळघट प्रथम सृष्टी औटी द्वितीय तर श्रुती राजापूरकर तृतीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने...

विधानपरिषदेत बिनविरोध विजयी माधवीताई नाईक व सुनिल कर्जतकरांचा सत्कार

0
मुंबई (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिनविरोध विजयी झालेल्या प्रदेश सरचिटणीस श्रीमती माधवीताई नाईक आणि श्री. सुनिलजी कर्जतकर...

गेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) : तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया...

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या 'लुटेरी दुल्हन' चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे....

माण-खटावमध्ये पाणी घोटाळ्याचे गंभीर आरोप; पाटबंधारे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

0
शेतकरी (प्रतिक्रिया महेश कांबळे): म्हसवड दि. ७ माण–खटाव तालुक्यातील पाणी वाटपाचा प्रश्न आता गंभीर राजकीय आणि प्रशासकीय संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, जलसंपदा व पाटबंधारे...

उमापूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : कु.हर्षदा पोपळघट प्रथम सृष्टी औटी द्वितीय तर श्रुती राजापूरकर तृतीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने...

विधानपरिषदेत बिनविरोध विजयी माधवीताई नाईक व सुनिल कर्जतकरांचा सत्कार

0
मुंबई (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिनविरोध विजयी झालेल्या प्रदेश सरचिटणीस श्रीमती माधवीताई नाईक आणि श्री. सुनिलजी कर्जतकर...

गेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) : तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया...

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या 'लुटेरी दुल्हन' चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे....
error: Content is protected !!