Homeताज्या बातम्यादौंडकरांचा अभिमान! डॉ. अभिषेक राजेश जाधव यांना आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम संशोधन लेख पुरस्कार;...

दौंडकरांचा अभिमान! डॉ. अभिषेक राजेश जाधव यांना आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम संशोधन लेख पुरस्कार; सामाजिक उद्योजकतेवर व्याख्यान…

दौंड प्रतिनिधी (संघराज गायकवाड मयुर साळवे)

दौंड शहरातील प्रख्यात आणि उच्चशिक्षित संशोधक डॉ. अभिषेक राजेश जाधव (एआरजे सर) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे. फिलीपिन्समधील पामपांगा राज्य कृषी विद्यापीठ येथे २६ व २७ मे २०२५ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत त्यांनी “शेती व कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर सादर केलेल्या संशोधन लेखासाठी ‘सर्वोत्तम संशोधन लेख पुरस्कार’ मिळवला आहे.

या परिषदेमध्ये विविध देशांतील अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, विद्यार्थी व नामांकित प्राध्यापक सहभागी झाले होते. सर्व सादर केलेल्या संशोधन लेखांचे काटेकोरपणे परीक्षण करण्यात आले आणि डॉ. जाधव यांचा लेख उत्कृष्ट ठरला. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी भारतातून ते एकमेव प्रतिनिधी होते.

या यशामुळे दौंडकरांमध्ये अभिमानाची लाट पसरली असून, स्थानिक नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या डॉ. जाधव हे दौंड शहर व तालुका विकास विचार मंचाद्वारे सामाजिक कार्यात सक्रिय असून, पोद्दार शाळेतील नवोन्मेषी शिक्षण अभ्यासक्रम प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.

आगामी ३१ मे रोजी मेरी मेमोरियल शाळेच्या वतीने शांताई हॉटेल, दौंड येथे आयोजित व्याख्यानमालेत डॉ. जाधव हे माजी विद्यार्थी म्हणून “सामाजिक उद्योजकता” या विषयावर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाबाबत सर्व स्तरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, त्यांच्या व्याख्यानाची सर्वांनाच उत्सुकता वाटते.

👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!