Homeताज्या बातम्यादौंडकरांचा अभिमान! डॉ. अभिषेक राजेश जाधव यांना आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम संशोधन लेख पुरस्कार;...

दौंडकरांचा अभिमान! डॉ. अभिषेक राजेश जाधव यांना आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम संशोधन लेख पुरस्कार; सामाजिक उद्योजकतेवर व्याख्यान…

दौंड प्रतिनिधी (संघराज गायकवाड मयुर साळवे)

दौंड शहरातील प्रख्यात आणि उच्चशिक्षित संशोधक डॉ. अभिषेक राजेश जाधव (एआरजे सर) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे. फिलीपिन्समधील पामपांगा राज्य कृषी विद्यापीठ येथे २६ व २७ मे २०२५ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत त्यांनी “शेती व कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर सादर केलेल्या संशोधन लेखासाठी ‘सर्वोत्तम संशोधन लेख पुरस्कार’ मिळवला आहे.

या परिषदेमध्ये विविध देशांतील अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, विद्यार्थी व नामांकित प्राध्यापक सहभागी झाले होते. सर्व सादर केलेल्या संशोधन लेखांचे काटेकोरपणे परीक्षण करण्यात आले आणि डॉ. जाधव यांचा लेख उत्कृष्ट ठरला. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी भारतातून ते एकमेव प्रतिनिधी होते.

या यशामुळे दौंडकरांमध्ये अभिमानाची लाट पसरली असून, स्थानिक नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या डॉ. जाधव हे दौंड शहर व तालुका विकास विचार मंचाद्वारे सामाजिक कार्यात सक्रिय असून, पोद्दार शाळेतील नवोन्मेषी शिक्षण अभ्यासक्रम प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.

आगामी ३१ मे रोजी मेरी मेमोरियल शाळेच्या वतीने शांताई हॉटेल, दौंड येथे आयोजित व्याख्यानमालेत डॉ. जाधव हे माजी विद्यार्थी म्हणून “सामाजिक उद्योजकता” या विषयावर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाबाबत सर्व स्तरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, त्यांच्या व्याख्यानाची सर्वांनाच उत्सुकता वाटते.

👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....
error: Content is protected !!