Homeमहाराष्ट्रभीमज्योती जन्मोत्सवानिमित्त गेवराईत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त गेवराईत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ गेवराई यांच्या वतीने सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ‘भीमज्योती जन्मोत्सव’ साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत बीड जिल्हास्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे यांनी केले आहे. रोटरी क्लब स्थापनेच्या पहिल्याच वर्षात सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे.

११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून, या निमित्ताने ‘भीमज्योती उत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने “सद्यस्थितीत महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आवश्यकता” या विषयावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

निबंध टंकलिखित किंवा स्वहस्ताक्षरात, जास्तीत जास्त १००० शब्दांमध्ये लिहावा. स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही. इच्छुक स्पर्धकांनी आपले निबंध दिनांक २० एप्रिलपर्यंत प्रा. राजेंद्र बरकसे, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ गेवराई, सरस्वती कॉलनी नं. २, ताकडगाव रोड, गेवराई, जि. बीड (४३११२७) या पत्त्यावर पाठवावेत.

स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल २५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. निबंधाच्या शेवटी स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता आणि व्हॉट्सअॅप क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. तसेच निबंध कागदाच्या एकाच बाजूस लिहावा.

या स्पर्धेत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन धर्मराज करपे व प्रा. रामप्रभू मुंडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....
error: Content is protected !!