Homeताज्या बातम्याशाहिद कपूरच्या सिनेमाचे शूटिंग पोस्टपोन  दिल्ली स्फोटामुळे ढकलले पुढे 

शाहिद कपूरच्या सिनेमाचे शूटिंग पोस्टपोन  दिल्ली स्फोटामुळे ढकलले पुढे 

Times of Maharashtra Desk: भारताची राजधानी दिल्ली सध्या कार बॉम्ब स्फोटामुळे हादरलेली आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे दिल्लीतील लोक जीवन थोडे विस्कळीत झाले आहेत . या स्फोटाचा फटका आता सिनेसृष्टीत ही दिसून येऊ लागला आहे. दिल्लीतील या स्फोटामुळे रणवीर सिंगच्या ‘ धुरंधर ‘ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. हा इव्हेंट आज मुंबई येथे पार पडणार होता परंतु मुंबई इथे हाय अलर्ट जारी केला असल्यामुळे हा इव्हेंट आता पुढे ढकलण्यात आला आहे.

कॉकटेल 2 चे शूटिंग केले पोस्टपोनशाहिद कपूर, रश्मिका मंदन आणि क्रिती सेनानी यांच्या आगामी चित्रपट “कॉकटेल 2” यांचे शूटिंग दिल्ली येथे सुरू होणार होते . परंतु आता या शूटिंगला स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे. दिल्लीतील सध्याची परिस्थिती पाहता या सिनेमाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. काही दिवसांपासून या सिनेमाचे शूटिंग परदेशात चालू होते. आज या चित्रपटाची टीम दिल्ली येथे शूटिंग सुरू करणार होती.

 

11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान हे शूटिंग दिल्ली येथे शेड्युल करण्यात आले होते. परंतु आता दिल्लीतील परिस्थिती शांत झाल्या नंतर हे शूटिंग शेड्युल करण्यात येणार आहे.

कॉकटेल 1 हा चित्रपट 2012 साली रिलीज झाला होता

 

. यामध्ये सैफ अलीखान , दीपिका पादुकोण, डायना पेंटी हे कलाकार होते. या तिघांच्या केमिस्ट्रीने हा चित्रपट चांगलाच गाजवला होता. आता या चित्रपटाच्या पार्ट 2 चे शूटिंग चालू आहे. कॉकटेल या चित्रपटानंतर आता प्रेक्षकांना पार्ट 2 ची प्रतीक्षा आहे. पण आता या सीन चित्रपटाचे शूटिंग थांबल्यामुळे हा सिनेमा ठरलेल्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार का असा प्रश्न सध्या चित्रपट हौशीना पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!