Homeताज्या बातम्यादहिवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

दहिवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :तहसील कार्यालय शिरपूर दी 20/5/2026 महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे विभागाशी निगडीत प्रश्नांचे निराकरण करुन सेवा देणेकामी मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करणेबाबत आदेशीत केले आहे.

त्यानुसार मा. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते व मा. उपविभागीय अधिकारी, शिरपूर श्री.शरद मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 20/05/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 दहिवद ता.शिरपूर येथे आयोजित करण्यात आले .

सदर शिबीराचे उद्घाटन मा. शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी शिरपूर व महेंद्र माळी तहसीलदार शिरपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी के डी पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शेखर पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तहसिल विभागाचे विविध शाखेचे अधिकारी/कर्मचारी, दहिवद मंडळ भागतील सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी शिबीराच्या ठिकाणी उपस्थित होते.

यावेळी शिबीरामध्ये देण्यात आलेले लाभ खालील प्रमाणे

• सेतु शाखा- उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले
• संजय गांधी शाखा- मंजुर प्रकरणे वाटप पत्र,
• पुरवाठा विभाग- नविन व दुबार शिधापत्रिका वाटप
• बालविकास विभाग- बेबी किट वाटप
कृषी विभाग – ट्रॅक्टर अनुदान वाटप तसेच माती परीक्षण अहवाल,
वनहक्क धारकांचे केवायसी करण्यात आले आहे

*सदर शिबिरात सुमारे 800 लाभार्थी यांनी उपस्थित राहुन विविध योजनांचा लाभ घेतला* व शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक स्टॉलला भेट देवुन जाणुन घेतली.
सदर शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश सांगितला, त्यानंतर अध्यक्ष भाषणात माननीय शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी शिरपूर यांनी यांनी सदर शिबिराचा लाभ सर्व दहिवद मंडळातील विद्यार्थी शेतकरी व सर्वसामान्य यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. शिबीर यशस्वी होणेकामी दहिवद मंडळ भागातील सर्व तलाठी,मंडळ अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांनी योजनांचा लाभ व महत्वाची माहिती उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!