Homeताज्या बातम्याWest Bengal 2026 Assembly Elections: "शिवराज चौहानांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल: बंगालमध्ये ममता...

West Bengal 2026 Assembly Elections: “शिवराज चौहानांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल: बंगालमध्ये ममता सावध राहा!”

Times of Maharashtra Desk,West Bengal 2026 Assembly Elections: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी २०२६ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. नागपूरमधील अ‍ॅग्रो व्हिजन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस ज्या पक्षाला साथ देते, तो पराभूत होतो.मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, काँग्रेस दिल्लीत केजरीवाल, उत्तर प्रदेशात अखिलेश, बिहारमध्ये तेजस्वी यांना हरवले. आता बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सावध राहावे लागेल असा इशारा देत कॉँग्रेसवर टीका केली आहे.

नक्की काय म्हणाले शिवरज सिंह चौहान?

शिवरज सिंह चौहान यांनी कॉँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन झाले आहे आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक संतुलित मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. पण महाआघाडी आता एकसंध राहिलेली नाही; ती तुटत चालली आहे. कारण त्यांना लोकांच्या कल्याणाची काळजी नव्हती. त्यांचे युती सोयींवर आधारित होते आणि त्यांचे प्राधान्यक्रम चुकीच्या ठिकाणी होते. आणि आता हे स्पष्ट झाले आहे की काँग्रेस जिथे जिथे आघाडीत सामील होते तिथे पराभव निश्चित आहे.आधी कॉँग्रेसने दिल्लीत केजरीवाल यांना हरवले , मग उत्तर प्रदेश मध्ये अखिलेश आणि आता बिहार मध्ये तेजस्वी यांना हरवले. आता पुढे २०२६ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यावेळी ममताजीनी सावध राहावे. पुढचे नाव तुमचे असू शकते असे म्हणत कॉँग्रेस ल टोला मारला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!