Homeताज्या बातम्या"कुंभमेळ्यासाठी झाडं नकोत, सायजि शिंदेची सरकारला आग्रही इशारा"

“कुंभमेळ्यासाठी झाडं नकोत, सायजि शिंदेची सरकारला आग्रही इशारा”

Times of Maharashtra Desk : सुप्रसिद्ध अभिनेते सायजि शिंदे यांच झाडांवरच प्रेम सर्वानाच माहीत आहे. अभिनय क्षेत्रासोबात सायजि शिंदे ही समाजकारणात देखील सक्रिय असतात. त्यांनी आता पर्यन्त अनेक झाडे लावली आहेत आणि ती जगवली देखील आहेत. कुठे झाडांची कत्तल होत असेल तर सायजि शिंदे तिथे जाऊन ते थांबवतात. झाडे म्हणजे आयुषाचा एक अविभाज्य भाग आहे असे ते म्हणतात नुसत म्हणत नाही तर ते तास जगतात. काही दिवसांपूर्वीच सायजि शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. आणि सध्या हा पक्ष सतेत आहे. सध्या सरकार घेत असलेल्या नाशिक वृक्ष तोड निर्णयावरून सायजि शिंदे यांनी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाले सायजि शिंदे?
नाशिक मधील तपोवन येथे अनेक झाडे आहेत. नाशिकमधील कुंभ मेळाव्यासाठी तपोवन येथील काही झाडं तोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याला सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध केला आहे.त्यांनी त्यांनी कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवी आहे असे म्हणत प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत., ‘१०० जणांचे बलिदान देऊ मात्र नाशिकमधील एकही झाड तोडू देणार नाही. माणसं पेटून उठतील. मी फक्त निमित्त असेन. तपोवन येथील कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवी आहे. असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे. खूप विरोध करावा लागेल. झाड तोडून दहा झाडे लावू हे विधान फालतू आहे. सरकार आपलं असूनही बेजबाबदारपणे वागत आहे. खरं तर माझ्या तोंडात शिव्या येत आहेत. माझ्या डोळ्यादेखत मुलं मारावी तशी झाडं तोडली जात आहेत. हे आपण वाचवलच पाहिजे.’ असा म्हणत त्यांनी लोकाना आव्हान केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!