Homeताज्या बातम्यापत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही...

पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, “मी काही ज्योतिष नाही…”! नेमकं काय घढलं?

हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात दिल्लीतमहायुतीतील काही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना मुख्यमंत्री पदासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किलपणे ‘मी काही ज्योतिष नाही’, असे उत्तर दिले.

काय म्हणाले अजित दादा? –

अजित दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणखी पाच वर्षे वाटावे लागेल का? असा प्रश्न विचारला असता, “मी काही ज्योतिषी नाही. यासंदर्भात आज रात्री आमची चर्चा होईल. आम्ही देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचे लक्ष आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत, असे अजित पवार म्हणाले.

अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतले जाणार आहे का, असा काही फॉर्म्युला आहे का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, “अरे राज्याचे सरकार आहे. १३-१४ कोटी लोकांचे नेतृत्व करायचे आहे. आम्ही एका विचाराने पुढे चाललो आहोत. आमचे ध्येय राज्याचा सर्वांगीण विकास करणे आहे. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याच बरोबर, पूर्वीच्या योजनां कशा व्यवस्थित चाललीत आणि आश्वासनांची पूर्तता कशी होईल? हे आमचे पहिले लक्ष आहे.”

तुमच्या पक्षाला केंद्रात मंत्रीपद मिळेल का? असे विचारले असता, “यासंदर्भात मी बैठकीत ठरवेन, काय बोलायचे ते. आता तुम्हाला कशाला सांगू? काय बोलायचे, तो आमचा अधिकार आहे. तेवढं तरी आम्हाला ठरवू द्या,” असे अजित पवार म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!