Homeक्राईमपोलीस कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात..

पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात..

Times of Maharashtra  : कोरोना या विषाणुमुळे सर्व रस्ते व दुकाने बंद ठेवण्याचा निर्देश सरकारने दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी अक्षरशः कंबर कसली आहे.

कोरोना या विषाणुमुळे रस्त्यावर तैनात असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी ह्यांना असुविधेचा सामना करावा लागत आहे.

त्यामध्ये स्वयं रक्षणासाठी अपुर्ण सामग्री डोळ्यांचे चष्मे, हँड ग्लोझ, सॅनिटायजर, मास्क सुद्धा अजूनही वाटण्यात आलेली नाही.

आमच्या पत्रकारांनी माहिती घेतल्या प्रमाणे काही पोलिस कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी मास्क दिल्या होत्या पण ते एकदा वापरण्या सारखेच असल्यामुळे ते वापरून संपुन गेले आहे.

आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की स्वतःच्या रक्षणासाठी आम्हाला ह्या वस्तूच मिळाल्या नाहीयेत अक्षरशः आम्हाला मास्क न मिळण्या मुळे आम्ही आमच्या रुमाल वापरत आहे,असे निदर्शनास आले आहे.

काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा असे म्हणने आहे की आमच्या घरात लहान मुले मुली आहेत आणि आम्ही रस्त्यांवर लोकडाऊनमुळे तैनात आहोत.

आम्ही दिवसभर थांबून जीव धोक्यात घालून ड्युटी करत आहोत आणि घरी गेल्यावर आमच्या घरातील व्यक्तींशी लहान मुलांशी आमचा संबंध येत आहे

जर आम्हाला हा आजार बाहेरून झाला तर त्यांना ही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनि प्रसार माध्यमातून शासनाला विनंती केली आहे, की आम्हाला या गरजेच्या वस्तू मिळाव्यात ही विनंती केली आहे.

पत्रकार मुज्जम्मील शेख

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!