Homeताज्या बातम्याShinde vs BJP : "कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना युतीवर तणाव; रवींद्र चव्हाण म्हणाले, 'महायुतीऐवजी...

Shinde vs BJP : “कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना युतीवर तणाव; रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘महायुतीऐवजी कमळाला मतदान करा'”

Times of Maharashtra Desk, Kalyan-Dombivli Election Update : कल्याण डोंबिवली आणि ठाणे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाल्लेकिल्ला. आणि याच बाल्लेकिल्यात काही दिवसांपासून भाजप आणि एकनाथ शिंदे गटात तीव्र संघर्ष सुरू आहे. गेल्या काही दिवसात शिंदेंच्या काही कार्यकर्त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तणाव वाढला आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना-भाजप युती तुटण्याची स्पष्ट चिन्हे आता दिसत आहेत. रविवारी डोंबिवली येथील एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बीजेपी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहे. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांनी अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर हे देखील भाजप अधिकाऱ्यांसह या कार्यक्रमात उपस्थित होते.

यावेळी रवींद्र चव्हाण यांनी थेट असे म्हटले आहे की भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, परंतु त्यांच्या बोलण्याचा सूर मात्र काही वेगळेच सांगून गेलेत ते म्हणाले: “प्रत्येक निवडणुकीत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला मतदान करा. यावेळी, माझी फक्त एकच विनंती आहे: कमळाच्या चिन्हावर उभे असलेल्या उमेदवाराला मतदान करा. काम योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी, कमळाच्या चिन्हाचा उमेदवार निवडा. जर केंद्र आणि राज्य पातळीप्रमाणे महापालिकेत भाजप सत्तेत आला तर अनेक कामे अधिक सहजपणे पूर्ण होतील.”आपल्याला १००% एकतेचे सरकार आणावे लागेल, म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे.” रवींद्र चव्हाण यांचे “महायुतीऐवजी कमळाचे उमेदवार निवडा” या विधानाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

काही नगरसेवकांनी हे केले नाही. पण आव्हाने काय होती हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही इतके भोळे नाही आहात.” – रवींद्र चव्हाण

भाषणावेळी त्यांनी थेट नगरसेवकांवर टीका आणि जबाबदारीचा संदेश दिला आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले, “नगरसेवकांनी त्यांचे काम करावे असे माझे नेहमीच मत आहे. विकास निधी वाटप करणे हे माझे काम आहे, परंतु उर्वरित काम नगरसेवकांनी करावे. काही नगरसेवकांनी हे केले नाही. पण आव्हाने काय होती हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही इतके भोळे नाही आहात.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....
error: Content is protected !!