Homeताज्या बातम्याचंद्रग्रहणात गरोदर स्त्रीयांनी करावेत या नियमांच पालन...

चंद्रग्रहणात गरोदर स्त्रीयांनी करावेत या नियमांच पालन…

 

चंद्रग्रहणात गरोदर स्त्रीयांनी करावेत या नियमांच पालन…

 

 

पुणे :- शास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी शरद पौर्णिमा देखील आहे.  शास्त्रात ही घटना खूप महत्त्वाची मानली जाते, कारण ३० वर्षांनंतर शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे.

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २८ – २९ ऑक्‍टोबरच्‍या मध्यरात्री संपूर्ण भारतभर खंडग्रासच्‍या रुपात दिसणार आहे. चंद्रग्रहण मध्यरात्री १:०५ वाजता सुरू होईल आणि पहाटे २:२४ पर्यंत चालेल. हे चंद्रग्रहण भारतातील सर्व शहरांमध्ये दिसणार आहे. तसेच चंद्रग्रहणाचे सुतक २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४:०५ पासून सुरू होणार आहे.

 

शास्त्रानुसार, ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व सुरु होते. त्यामुळे याकाळात जास्तीत जास्त देवाच्या नावाचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. या काळात सर्वांनाच विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, विशेषतः गरोदर महिलांनी या काळात काही महत्वपूर्ण गोष्टींचे पालन करायला हवे.

चंद्रग्रहणात गरोदर महिलांनी हे नियम पाळावेत…

  • चंद्रग्रहण सुरू होताच गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये.
  • शास्त्राच्या मान्यतेनुसार चंद्राची सावलीही गर्भात वाढणाऱ्या बालकावर पडू नये. त्यामुळे गर्भवती महिलांनी या काळात चंद्राकडे पाहू नये.
  • ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी झोपू नये.
  • या काळात गर्भवती महिलांनी केवळ देवाचे नामस्मरण, जप करावा. या काळात केलेल्या नामस्मरणाचे फळ अनेक पटीने मिळते.
  • ग्रहण काळात केवळ सकारात्मक विचार करावा. घरामध्ये वाद-विवाद करु नये.
  • या काळात तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे किंवा कोणत्याही धार्मिक ग्रंथाचे पठण करु शकता.
  • ग्रहण सुरु झाल्यानंतर काहीही खाऊ नये. तसेच महिलांनी सुई, सुरी असे कोणतेही शस्त्र वापरू नये.
  • या काळात गर्भवती महिलांनी मौन पाळावे. टी.व्ही, मोबाईल यांचा देखील वापर करु नये.
  • चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी उठताना आणि बसताना काळजी घ्यावी. महत्वाचे म्हणजे ग्रहण संपल्या नंतर गर्भवती महिलांनी स्नान करून घरात गंगाजल शिंपडावे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...
error: Content is protected !!