Homeताज्या बातम्याBihar Elections: बिहारचे मुख्यमंत्री पद पक्के, भाजपची माघार बिहारमध्ये येणार पुन्हा नितीश...

Bihar Elections: बिहारचे मुख्यमंत्री पद पक्के, भाजपची माघार बिहारमध्ये येणार पुन्हा नितीश सरकार… 

Times of Maharashtra Desk, Bihar Elections: नुकत्याच बिहारच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपने सर्वात जास्त मते जिंकून धुरळा उडवला आहे.नितीश कुमारांपेक्षा भाजपचे 4 आमदार जास्त निवडून आले आहेत.त्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा चालू आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना बिहारचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला आता समोर आला आहे. त्यामुळे आता या प्रश्नांना पूर्णविराम मिळणार आहे.  निवडणुकीच्या आधी बिहारमध्ये नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होणार..! अशी देखील चर्चा रंगली होती. कारण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची निवडणूक लढवण्यात आली होती आणि त्यातदेखील भाजपचे जास्त आमदार निवडून आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.

नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे होणार नाही !
महाराष्ट्रात जे घडले ते बिहारमध्ये घडणार नाही. अशी माहिती मिळाली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचेच सरकार गादीवर बसणार असुन यावेळी सुद्धा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार शपथ घेणार आहेत. तर भाजपला दोन उपमुख्यमंत्री पदे मिळणार असून अद्याप उपमुख्यमंत्री पदाची नावे समोर आलेली नाहीत.आता बिहरमध्ये कोणते दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.

कसा असणार मंत्रिमंडळाचा फॉर्मयुला?
बिहारमध्ये मंत्रीपदाची वाटणी निश्चित झाली असून भाजप आणि जेडियूला समसमान मंत्रीपदे असणार आहेत. यामध्ये दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्याना महत्वाची खाती मिळणार असून बाकीच्या पदासाठी तरुण आणि नवीन चेहऱ्याना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांसारख्या लहान मित्रपक्षांनाही त्यांच्या आमदारांच्या संख्येनुसार एक किंवा दोन मंत्रिपदे मिळतील अशी माहिती मिळाली आहे. बिहारमध्ये शपथविधी समारंभ लवकरच होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी या यादीला अंतिम रूप दिले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!