Homeताज्या बातम्याभाजपकडून बंडखोरांवर कठोर कारवाई; ६९ कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित.

भाजपकडून बंडखोरांवर कठोर कारवाई; ६९ कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित.

Times Of Maharashtra Desk:राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर भाजपने पक्षशिस्त भंग करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या शहरातील तब्बल ६९ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.ही कारवाई भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, यासंदर्भातील अधिकृत पत्रही समोर आले आहे. पत्रावर प्रदेशाध्यक्षांची स्वाक्षरी असून निलंबित करण्यात आलेल्या सर्व ६९ जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे कारवाई

पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणे हा पक्षशिस्तीचा गंभीर भंग असल्याचे नमूद करत संबंधित कार्यकर्त्यांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत त्यांना पक्षातील कोणतीही संघटनात्मक जबाबदारी किंवा पद दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. असा ठाम संदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. तसेच भविष्यात कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सूचना शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी केली आहे.

तात्काळ अंमलबजावणी

सदर कारवाई तात्काळ लागू करण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक शिस्त अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, पुढील राजकीय घडामोडींवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या ६९ जणांची नावे पुढीलप्रमाणे:
  1. श्री धनंजय जाधव

  2. श्री चंद्रकांत पाटे

  3. सौ. कादंबरी साळवी

  4. श्री जितेंद्र टकले

  5. श्री किशोर तरवडे

  6. श्री अमोल बालवडकर

  7. श्री सोमनाथ गुंड

  8. सौ. मानसी सोमनाथ गुंड

  9. सौ. अनिता तळाठी

  10. सौ. पल्लवी गाडगीळ

  11. श्री दत्ता भगत

  12. श्री विनोद मोहिते

  13. श्री रमेश भंडारी

  14. श्री समाधान शिंदे

  15. श्री मधुकर मुसळे

  16. श्री प्रकाश डोरे

  17. श्री बाळासाहेब सानवडे

  18. सौ. मंजू वाघमारे

  19. सौ. प्रीती वालकर

  20. श्री संदीप लोणकर

  21. सौ. स्मिता गायकवाड

  22. श्री संतोष शिंदे

  23. श्री युवराज कुञ्जेकर

  24. श्री इफ्तियाज मोमीन

  25. श्री अप्पणा दादावाडकर

  26. श्री पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर

  27. अभिजीत उपाध्ये

  28. सौ. छाया गवळी

  29. श्री नवल कुसाळ

  30. श्री समीर पठाण

  31. श्री प्रणव मोरे

  32. श्री योगेश सूर्यवंशी

  33. सौ. अर्चना योगेश सूर्यवंशी

  34. सौ. नलिनी मोरे

  35. सौ. संगिता ठोसर

  36. श्री अनिल मेमाणे

  37. श्री नितीन मारकड

  38. श्री सतीश मारकड

  39. सौ. वर्षा मारकड

  40. श्री रुपेश धुले

  41. श्री बापू पोकळे

  42. श्री किरण वाळुंज

  43. श्री अमोल रायकर

  44. श्री संदीप पोकळे

  45. मोहिनी देवकर

  46. रितेश रासकर

  47. सचिन दशरथ दांगट

  48. सुरेंद्र कांबळे

  49. श्री संदीप जन्हाड

  50. सौ. सुनीता गलांडे

  51. श्री किशोर वाघमारे

  52. श्री विजय चौगुले

  53. श्री अकबर पठाण

  54. श्री राजू साखरे

  55. सौ. ऐश्वर्या जाधव

  56. श्री जितेंद्र जगताप

  57. श्री प्रविण खेडकर

  58. सौ. स्मिता खेडकर

  59. सौ. उज्वला गोडे

  60. श्री बाळासाहेब घोडके

  61. श्री सुरेश धनगर

  62. सौ. स्वाती धनगर

  63. सौ. सुवर्णा भरेकर

  64. सौ. पल्लवी केदारी

  65. श्री राहुल रामे

  66. श्री हरीष परदेशी

  67. श्री बंडू जाधव

  68. सौ. नीता थोरवे

  69. श्री प्रीतम नागापुरे

    या कारवाईमुळे पक्षातील शिस्तीबाबत भाजपने स्पष्ट आणि कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!