Homeक्राईमDelhi blast Weapons smuggling: दिल्लीमध्ये मोठा कट उघड: आयएसआयच्या मदतीने आंतरराष्ट्रीय शस्त्रतस्करी...

Delhi blast Weapons smuggling: दिल्लीमध्ये मोठा कट उघड: आयएसआयच्या मदतीने आंतरराष्ट्रीय शस्त्रतस्करी रॅकेटचा पर्दाफाश

Times of Maharashtra Desk , Delhi blast Weapons smuggling: : काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेला दहा दिवस होत नाही तोच राजधानीत आणखी एक मोठा कट उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तान, चीन आणि तुर्कीशी संबंध असलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या नेटवर्कच्या कामकाजात पाकिस्तानच्या आयएसआयचा हात असल्याचे संकेत मिळाले आहेत.
आतापर्यंत या प्रकरणात टोळीतील चार प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यांचे नाव मनदीप, दलविंदर, रोहन आणि अजय ही आहेत. टक केलेल्या संशयितांकडून पोलिसांनी १० हाय-टेक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही पिस्तूल तुर्की-निर्मित PX-5.7 आणि चिनी-निर्मित PX-3 आहेत, जी सामान्यतः विशेष दल आणि सुरक्षा एजन्सी वापरतात अशी माहिती देखील मिळाली आहे.

भारतात हत्यारे कशी तस्करी करण्यात आली?
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार ही शस्त्रे सुरुवातीला तुर्की आणि चीनमधून पाकिस्तानला पाठवण्यात आली होती. नंतर आयएसआयच्या मदतीने ती भारतात तस्करी करण्यात आली. ही शस्त्रे ड्रोनद्वारे पाकिस्तानहून पंजाबमध्ये नेण्यात आली आणि तेथून ती दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील गुन्हेगार आणि गुंडांना पोहोचवण्यात आली.या सर्वांमगे या टोळीचा उद्देश भारतात रक्तपात आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा होता असे पोलिसानी सांगितले.

या बाबाद दिल्ली पोलिसांची पुढची कारवाई कोणती?
या टोळीने आतापर्यंत भारतात किती शस्त्रे विकली आहेत आणि कोणत्या टोळ्या किंवा गुन्हेगारांपर्यंत ते पोहोचले आहेत याचा तपास गुन्हे शाखा आता करत आहे. या तपासासाठी पास गुन्हे शाखा आता करत आहे. हे करण्यासाठी, पोलिस मोबाईल फोन डेटा, बँक व्यवहार, सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी आणि इतर डिजिटल फॉरेन्सिक साधनांचा वापर करत आहेत.सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की शस्त्रास्त्र पुरवठ्यात अनेक स्थानिक गुन्हेगार आणि टोळ्यांचा सहभाग होता. पोलिसांच्या मते, अटक केलेल्या आरोपींचे काम फक्त या टोळीसाठी शस्त्रे ने-आण करणे होते. तर संपूर्ण योजना आणि नेटवर्क आयएसआयच्या निर्देशांवर चालत होते. तर या पुढे पोलिस या संस्थाचे संपूर्ण नेटवर्क पूर्णपणे उध्वस्त करण्याची आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याची योजना आखत आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!