Homeताज्या बातम्याचांदणी चौकात भीषण अपघात: इर्टिगा चालकाच्या बेशिस्तपणामुळं ट्रेलर चालकासह दोघांचा मृत्यू

चांदणी चौकात भीषण अपघात: इर्टिगा चालकाच्या बेशिस्तपणामुळं ट्रेलर चालकासह दोघांचा मृत्यू

पुणे – शहरातील चांदणी चौकात गुरुवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडवली आहे. या अपघातात लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या चालकासह त्याच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. या अपघातास इर्टिगा कार चालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडवून इर्टिगा चालक घटनास्थळावरून पसार झाला.

 

हा अपघात रात्री आठच्या सुमारास घडला. राजस्थानमधून निघालेला आणि मुंबईमार्गे बंगळुरूकडे जाणारा ट्रेलर चांदणी चौकाजवळील रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला असताना समोरून एक इर्टिगा कार अचानक आडवी आली. ट्रेलर चालकाने कारला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. परिणामी, ट्रेलरमध्ये लोड करण्यात आलेल्या लोखंडी सळ्या आणि पाईप्स पुढे सरकत चालकाच्या केबिनमध्ये घुसल्या. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याचाही मृत्यू झाला.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

अपघातानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अपघातानंतर काही काळ त्याची हालचाल दिसून आली, मात्र अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर तो मृत असल्याचे स्पष्ट झाले. मृत चालक हा ट्रेलरचा मालक असल्याचेही उघड झाले आहे.

या घटनेमुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. मुंबई आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा सूसपर्यंत आणि पुढे वारजेपर्यंत लागल्या होत्या, अशी माहिती स्थानिक तरुण शुभम भुंडे यांनी दिली.

सध्या हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. इर्टिगा कारचा चालक अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!