Homeताज्या बातम्याKangana Ranaut controversy News : कंगणा राणौतला जमीन मंजूर वादग्रस्त ट्विट मुळे...

Kangana Ranaut controversy News : कंगणा राणौतला जमीन मंजूर वादग्रस्त ट्विट मुळे आली होती अडचणीत

Times of Maharastra Desk, Kangana Ranaut controversy: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगणा रणौत हिल वादग्रस्त ट्विट प्रकरणात कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. देशात झालेल्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्विट मुळे कंगणावर एका वृद्ध महिलेनं चुकीच्या पद्धतीनं तिची ओळख करून दिल्याचा आणि तिच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातून कंगणाला आता जमीन मंजूर झाला आहे.

नेमके प्रकरण काय?
कंगणा रणौतने शतकारी आंदोलनावर केलेल्या ट्विटमुळे तिला कायदेशीर गोष्टीना सामोरे जावे लागले. या प्रकरणात माहिंदर कौर या वृद्ध महिलेने कंगनावर खोट्या आरोपांचे आणि अपमानास्पद वक्तव्यांचे आरोप केले होते. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर, बाथिंडा न्यायालयानं कंगनाला आता जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी कंगणाने नायलयात तक्रार कर्त्यंची माफी मागण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा वाद गैरसमजातून झाला आहे असे ही त्या म्हणाल्या.

कंगणाने काय ट्विट केले होते?

 

कंगनानं एक ट्विट रिट्विट केलं होतं. यात कंगन्ना म्हणते की “ही तीच दादी आहे जिला टाईम मासिकात सर्वात शक्तिशाली भारतीय म्हणून प्रसिद्ध करण्यात आले होते…. आणि ती १०० रुपयांना उपलब्ध आहे. पाकिस्तानी जर्नोंनी भारताचा आंतरराष्ट्रीय जनसंपर्क लाजिरवाण्या पद्धतीने हायजॅक केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वतीने बोलण्यासाठी आपल्याला आपल्याच लोकांची गरज आहे. या ट्विटमध्ये ज्या वृद्ध महिलेचा फोटो होता त्या बठिंडा येथील रहिवासी महिंदर कौर होत्या.या प्रकरणी किसान मजदूर मोर्चाचे नेते मनजीत राय यांनी कंगणाला त्या महिलेची माफी मागण्याची मागणी केली होती. त्यांनी कंगन्नावर असा आरोपही केला की “कंगनानं न्यायालयाकडून बोलावल्यावर माफी मागितली, पण आम्ही जेव्हा तिला माफी मागायला सांगितली तेव्हा तिनं मागितली नाही.” न्यायालय बाहेर पत्रकारांशी बोलताना कंगणा म्हणाल्या मला कधीच वाटलं नव्हतं की असा वाद निर्माण होईल. महेंद्र कौर यांची ओळख पटवण्यात माझा गैरसमज झाला होता. मी त्यांचा आणि प्रत्येक आईचा खूप आदर करते. मी त्यांच्या पतींशी बोलून माझ्या ट्विटबद्दल खेद व्यक्त केला आहे,
या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!