Homeताज्या बातम्याKharadi Road Issue : खोदलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष; खड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात

Kharadi Road Issue : खोदलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष; खड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात

खराडी: खराडीतील मुख्य रस्त्याच्या  खोदकामानंतर महिना उलटूनही डांबरीकरण न झाल्याने अपघात होत असून नागरिकांनी महापालिका पथविभागावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

खराडी : महापालिकेच्या पथविभागाने खराडीतील थोपटे चौक

ते रिलायन्स चौकादरम्यान केबल टाकण्यासाठी मुख्य रस्ता व पदपथ खोदाईसाठी परवानगी दिली. त्यानंतर ठेकेदारांनी पदपथापासून पुढे पाच फूट मुख्य रस्ता खोदून केबल भूमिगत करण्याचे काम केले, मात्र गेल्या महिनाभरापासून या रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत न केल्याने येथे लांबपर्यंत खड्डा पडला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. येथे मोठी दुर्घटना झाल्यास पथविभागास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

खराडीत मुंढवा नदी पूल ते खराडी रिलायन्स मॉलदरम्यान केबल वायर टाकण्यास महापालिकेने सशुल्क परवानगी दिली होती. त्यानंतर ठेकेदाराने सुमारे दोन किलोमीटर लांब, पाच फूट रुंद व तीन फूट खोल असा डांबरी रस्ता खोदला, मात्र केबल भूमिगत टाकून झाल्यावर त्याने रस्त्यावर माती टाकून खड्डा बुजविण्याचा कामचुकारपणा केला. त्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी एक ते दीड फूट खड्डे पडले आहेत. येथील खड्ड्यांतून वाहने नेण्यास चालक धजत नाहीत. त्यामुळे येथे वाहतूक संथ होऊन कोंडी निर्माण होते. पाच फूट रुंदीचा खड्डा व त्याभोवती पसरलेला मुरूम व मातीमुळे दुचाकीस्वारांचे हाल होतात, मात्र पथविभागाला याचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे एखाद्या चालकावर मृत्यू ओढवल्यास त्याला जबाबदार ठेकेदार असणार की पथ विभागाचे अधिकारी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

पथविभागाच्या अधिपथविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या कामावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या गलथान कारभारामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराकडून रस्त्यावर डांबर टाकून घेऊन रस्ता लवकर पूर्ववत करून नागरिकांची या त्रासातून सुटका करावी.

खराडी बायपास ते मुंढवा नदीपुलादरम्यान सुमारे तीन किलोमीटरच्या आतासुद्धा रस्त्यावर माती व मुरूम पसरला आहे. ठेकेदार गेल्या दोन महिन्यांपासून अर्धवट काम सोडून गायब झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...
error: Content is protected !!