Homeताज्या बातम्याMaharashtra Cold Wave: महाराष्ट्रात थंडीची लाट , पुण्यात तब्बल तीन वर्षांनी तापमानात...

Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात थंडीची लाट , पुण्यात तब्बल तीन वर्षांनी तापमानात विक्रमी नोंद पुढील काही दिवसात आणखीन थंडी वाढण्याची शक्यता

Times of Maharashtra Desk, Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून बहुतांश भागात तापमान बरेच कमी झाले आहे. अशातच पुण्यात तब्बल तीन वर्षांनी तापमानात विक्रमी नोंद झाली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला असून पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशावर येऊन पोहचलंय. त्यामुळे राज्यात शहरात हाड गोठणारी थंडी जाणवत आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल 18 नोव्हेंबर रोकी पुण्यात 9.4 अंश तापमानाची नोंद झाली असूनक पुढील काळात तापमानाचा पारा आणखी घटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सध्या पुणेकरांना महाबळेश्वरचा फील पुण्यातच मिळत आहे.

परभणीचे तापमान 7 अंश, हाड गोठणाऱ्या थंडीचा अनुभव
पुण्यासह परभणी आणि गोंदिया जिल्ह्यात देखील थंडीने कहर केला आहे. परभणी जिल्ह्यात ७ अंश तर गोंदिया जिल्ह्यात देखील थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीमद्धे तापमान १० अंशाच्या खाली असून ते आंखिल खाली जाण्याची शक्यता आहे. दिवसभर हवेत गारवा असल्यामुळे परभणीकरांना हुडहुडी भरली आहे. ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. उबदार कपड्यांचा वापर ही केला जातोय. महाराष्ट्रात अनेक टिकणी दाट धुके पडायला लागले आसून कोकणात देखील थंडीची लाट पसरू लागली आहे. कोकणात सध्या कड्याकच्या थंडीचा अनुभव माणसाना येत असून पुढील काही दिवसात राज्यात तापमान आणखीन खाली जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!