Homeताज्या बातम्याथंडीतही पावसाळा.. काय आहे महाराष्ट्रातील हवामनच चक्र? पुढील काही दिवस आकाश ढगाळ....

थंडीतही पावसाळा.. काय आहे महाराष्ट्रातील हवामनच चक्र? पुढील काही दिवस आकाश ढगाळ. हलका पाऊस

Times of Maharashtra Desk: काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. काही भागात हाड गोठणारी थंडी पासली आसतान आता हवामान बदलणार असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. २१ ते २४ नोव्हेंबर पर्यन्त राज्यातील काही भागात वातावरण ढगाळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता असून काही भागात हलका पाऊस पडू शकतो असा हवामान तज्ञांचा आंदज आहे.
काही दिवसांपासून राज्यात प्रचंडि थंडी पडत आहे. काही ठिकाणी तापमान आगदी ७ अंश च्या खाली नोंदवले आहे. आणि आता अचानक हवामतील ह्या बदलामुळे आणखीन थंडी जांवण्याची शक्यता आहे. तसेच या अमोसमी पाऊसामुळे अजारांना खुले आमंत्रण मिळणार असून महाराष्ट्रातील हवामान चक्र काही दिवस फिरण्याची शक्यता आहे.

जेष्ठ हवामान तज्ञ अनुपम काश्यपी यांनी सांगितल्या प्रमाणे बुधवार पासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण आणि मद्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होऊन २१ ते १४ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरी, सांगली , सोलापूर, कोल्हापूर , सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्मिती होत असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे हवामानावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह काही काळासाठी खंडित होऊन थंडीची तीव्रता कमी होऊ शकते.
तर परिणामी पवसानंतर जास्त थंडी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!