Homeताज्या बातम्याMaharashtra Election Commission : निवडणुकीचा आराखडा जाहीर, 2 डिसेंबरला निवडणुका तर 3...

Maharashtra Election Commission : निवडणुकीचा आराखडा जाहीर, 2 डिसेंबरला निवडणुका तर 3 डिसेंबरला निकाल…

Times of Maharashtra desk: अखेर प्रतीक्षा संपली, निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 246 नगरपालिका तर 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 2 डिसेंबरला निवडणुका तर 3 डिसेंबरला लागणार निकाल. या साठी आज पासून म्हणजेच 4 नोव्हेंबर पासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

असा असणार निवडणुकांचा आराखडा
निवडणूक आयोगाने सांगितल्या प्रमाणे 10 नोव्हेंबर पासून अर्ज घेण्याची सुरुवात होणार असून 17 नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख असेल . 18 तारखेला अर्जाची छाननी करण्यात येईल. तर 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार तर 2 डिसेंबरला राज्यात मतदान होणार आहे.

राज्यात एकूण मतदार किती
राज्यात एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 567 मतदार असून त्यात 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार आहेत. याची अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली असून या साठी राज्यात एकूण 13 हजार कॉन्टर युनिट स्थापन करण्यात आले आहेत.

गुलाबी मतदार केंद्र
राज्यात काही भागात महिलांसाठी गुलाबी मतदार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे . या केंद्रात सर्व अधिकार महिला असणार आहेत. दिव्यांग व्यक्ती , गरोदर स्त्रिया यांना लाइन मध्ये न राहता सर्वात पहिले मतदान करता येणार आहे .

खर्च मर्यादेमध्ये वाढ
यंदा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना खर्च मर्यादेमध्ये वाढ करून देण्यात आली आहे . आयोगाने सांगितल्या नुसार अ वर्गातून नगरपालिकेच्या अध्यक्षापदासाठी 15 लाख तर क वर्ग नगरपालिकेसाठी 7 लाख खर्च करता येणार आहेत.

दुबार मतदारांसाठी ‘ॲप’ निर्मिती
आधीच्या निवडुकांमध्ये अनेक भागात दुबार मतदार होते. या वेळी दुबार मतदान कोणी करू नये म्हणून आयोगाकडून एका अँपची निर्मिती करण्यात आली आहे. संभाव्य मतदारांच्या पुढे स्टार चे चिन्ह देण्यात आले आहे. ज्या उमेदवारांपुढे स्टार चे चिन्ह असेल ते दोन वेळा मतदान करणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून स्थानिक पक्षाने आपली रणनीती आखण्यास सर्वात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!