Homeताज्या बातम्याMaharashtra Election Commission : निवडणुकीचा आराखडा जाहीर, 2 डिसेंबरला निवडणुका तर 3...

Maharashtra Election Commission : निवडणुकीचा आराखडा जाहीर, 2 डिसेंबरला निवडणुका तर 3 डिसेंबरला निकाल…

Times of Maharashtra desk: अखेर प्रतीक्षा संपली, निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 246 नगरपालिका तर 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 2 डिसेंबरला निवडणुका तर 3 डिसेंबरला लागणार निकाल. या साठी आज पासून म्हणजेच 4 नोव्हेंबर पासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

असा असणार निवडणुकांचा आराखडा
निवडणूक आयोगाने सांगितल्या प्रमाणे 10 नोव्हेंबर पासून अर्ज घेण्याची सुरुवात होणार असून 17 नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख असेल . 18 तारखेला अर्जाची छाननी करण्यात येईल. तर 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार तर 2 डिसेंबरला राज्यात मतदान होणार आहे.

राज्यात एकूण मतदार किती
राज्यात एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 567 मतदार असून त्यात 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार आहेत. याची अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली असून या साठी राज्यात एकूण 13 हजार कॉन्टर युनिट स्थापन करण्यात आले आहेत.

गुलाबी मतदार केंद्र
राज्यात काही भागात महिलांसाठी गुलाबी मतदार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे . या केंद्रात सर्व अधिकार महिला असणार आहेत. दिव्यांग व्यक्ती , गरोदर स्त्रिया यांना लाइन मध्ये न राहता सर्वात पहिले मतदान करता येणार आहे .

खर्च मर्यादेमध्ये वाढ
यंदा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना खर्च मर्यादेमध्ये वाढ करून देण्यात आली आहे . आयोगाने सांगितल्या नुसार अ वर्गातून नगरपालिकेच्या अध्यक्षापदासाठी 15 लाख तर क वर्ग नगरपालिकेसाठी 7 लाख खर्च करता येणार आहेत.

दुबार मतदारांसाठी ‘ॲप’ निर्मिती
आधीच्या निवडुकांमध्ये अनेक भागात दुबार मतदार होते. या वेळी दुबार मतदान कोणी करू नये म्हणून आयोगाकडून एका अँपची निर्मिती करण्यात आली आहे. संभाव्य मतदारांच्या पुढे स्टार चे चिन्ह देण्यात आले आहे. ज्या उमेदवारांपुढे स्टार चे चिन्ह असेल ते दोन वेळा मतदान करणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून स्थानिक पक्षाने आपली रणनीती आखण्यास सर्वात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!