Homeताज्या बातम्याPune Municipal Elections : पुण्यात महायुतीतून गैरसमज; भाजप-शिवसेना युती तुटली नसल्याचे स्पष्ट

Pune Municipal Elections : पुण्यात महायुतीतून गैरसमज; भाजप-शिवसेना युती तुटली नसल्याचे स्पष्ट

Times of Maharashtra Desk: पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आतापर्यंत झालेल्या बैठका, चर्चा आणि जागावाटपामध्ये अपेक्षित तोडगा निघाल्यामुळे काही गैरसमज निर्माण झाले होते.

शिवसेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पक्षातील ७० ते ८० जणांनी आज फॉर्म भरले आहेत. त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. उर्वरीत ठिकाणी देखील आज फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.” या घोषणेनंतर पुण्यात भाजप-शिवसेना युती तुटली आहे अशी चर्चा सुरू झाली होती.

परंतु, शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात येताच माध्यमांशी संवाद साधून स्पष्ट केले की, पुण्यात महायुती तुटलेली नाही. त्यांनी सांगितले,
“कोणत्याही महानगरपालिकेत महायुती तुटली आहे असे चित्र नाही. पुण्यात भाजपने नक्कीच एबी फॉर्म दिलेले आहेत, तसेच शिवसेनेच्या नेत्यांनीही विचार करून फॉर्म दिले आहेत. अर्ज माघारी घेण्याची तारीख आणि अर्ज छाननीची तारीख येण्यासाठी अजून दोन-तीन दिवस आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये.”

उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, वाटपामध्ये थोडेफार तिकडे-इकडे होत आहे. पण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. “शिवसेना जिथे जिंकू शकते अशा ठिकाणी आम्ही एबी फॉर्म दिले आहेत. सर्व बाबींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरचा मुद्दाही नमूद करत सांगितले की, पुण्यासारखेच तेथेही काही मुद्दे उरले आहेत, पण पुढील दोन दिवसांत ते दूर केले जातील. यंदा ही २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचे पहिले वर्ष असल्याने नेत्यांना बोलायला वेळ कमी मिळाला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गैरसमज करू नये, असेही त्यांनी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!