Homeताज्या बातम्याशरद पवारांची मोठी घोषणा : आगामी निवडणुकांबाबत स्पष्ट संकेत, नव्या नेतृत्वाला मिळणार...

शरद पवारांची मोठी घोषणा : आगामी निवडणुकांबाबत स्पष्ट संकेत, नव्या नेतृत्वाला मिळणार मोठी संधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून महत्त्वपूर्ण घोषणा केली. आगामी निवडणुकांबाबत स्पष्ट संकेत देत, त्यांनी नव्या पिढीला संधी देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच देशाच्या सुरक्षेपासून शेजारील देशांशी संबंधांपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.

 

नवीन नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा सन्मान

शरद पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे आणि मेहनतीमुळे पक्ष आज या टप्प्यावर पोहोचला आहे. निलेश लंके यांचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की, ‘रात्री १२ नंतरही लोकांशी भेटणं ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. असे कार्यकर्तेच पक्षाचा खरा आधार आहेत.'”

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या वक्तव्याचे समर्थन करत पवार म्हणाले, “जयंतरावांनी योग्यच म्हटले आहे की नव्या पिढीला संधी द्यायला हवी. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून, सामूहिक निर्णय घेतला पाहिजे.”

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇

प्रत्येक तालुक्यात नवीन चेहऱ्यांची गरज

पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रत्येक तालुका व जिल्ह्यात नवे चेहरे दिसले पाहिजेत. कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, जेणेकरून राज्य चालवण्यास सक्षम नेतृत्व घडू शकेल.”

राष्ट्रहित व राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च

देशाच्या सुरक्षेबाबत बोलताना पवार म्हणाले, “पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला, तेव्हा आम्ही सरकारवर टीका केली नाही. कारण देशाच्या सुरक्षेसंदर्भात कोणताही कठोर निर्णय घेतला जात असेल, तर त्याचं समर्थन करायला हवं. राष्ट्रहित हे सर्वोच्च आहे.”

शेजारील देशांशी सुसंवादाचा अभाव चिंताजनक

शेजारील देशांशी असलेल्या नातेसंबंधांवर चिंता व्यक्त करत पवार म्हणाले, “आज पाकिस्तान, बांगलादेश, चीन, श्रीलंका हे आपले मित्र राहिलेले नाहीत. या देशांशी संवादाची स्थिती सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली आहे. हे भविष्या साठी चिंताजनक आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!