Homeक्राईमफाशीची शिक्षा मिळाल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या "बाजू मांडण्याची संधीच...

फाशीची शिक्षा मिळाल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या “बाजू मांडण्याची संधीच दिली नाही”

Times of Maharashtra Desk: काही वेळा पूर्वीच बंगलादेशच्या माजी पंतप्रधान यांना आंतरराष्ट्रीय न्यायलायकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा सूनवल्यानंतर आता शेख हासिना यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शेख हसीना यांनी हा निर्णय एकतर्फी आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय घेताना न्यायालयाने एअकच बाजू ऐकून निर्णय सुनावला आहे असे त्यांचे मत आहे.

काय आहे शेख हासिना यांची प्रतिक्रिया?
माजी पंतप्रधान म्हणाल्या, “माझी बाजू ऐकल्याशिवाय हा निर्णय देण्यात आला. हा निर्णय एका अनिर्वाचित सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या न्यायाधिकरणाने दिला आहे. त्यांना कोणताही सार्वजनिक जनादेश नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे.”हा निकाल पूर्वनियोजित होता. मला माझी बाजू मांडण्याची किंवा वकिलाने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली नाही.ख हसीना यांनी दावा केला की न्यायाधिकरणाने केवळ अवामी लीग सदस्यांवरच खटला चालवला, तर राजकीय विरोधकांनी केलेल्या कथित हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले. माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तर एका माजी पोलिस अधिकाऱ्याला साक्षीदार बनल्यानंतर पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण आम्हा कोणाचेही मत आम्हाला विचारण्यात आले नाही.

शेख हसीना यांचे युनूस सरकारवर आरोप.

माजी पंतप्रधान हसीना म्हणाल्या की जगातील कोणताही आदरणीय किंवा कायदा पाळणारा व्यक्ती बांगलादेश आयसीटीला पाठिंबा देणार नाही. त्यांनी असा युक्तिवाद केला की बांगलादेशच्या शेवटच्या निवडून आलेल्या पंतप्रधानांना काढून टाकण्यासाठी आणि अवामी लीगला राजकीय शक्ती म्हणून संपवण्यासाठी न्यायालयाचा वापर केला जात आहे. त्यांनी पुढे आरोप केला की युनूसच्या सैन्याने देशभरात प्रत्युत्तरात्मक हल्ले केले आणि अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांची शेकडो घरे, व्यवसाय आणि मालमत्ता लुटल्या.असा आरोप करत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर खेद व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!