Homeताज्या बातम्याRashtrvadi vs BJP: तळेगाव दाभाडे मध्ये राजकारण तापल, युती मध्ये पडणार...

Rashtrvadi vs BJP: तळेगाव दाभाडे मध्ये राजकारण तापल, युती मध्ये पडणार फुट?

 

Times of Maharashtra Desk, Rashtrvadi vs BJP:: तळेगाव- दाभाडे प्रभागतील राजकारण चांगलेच तापले आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीतील नेत्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये नाराजी वाढली असून अनेक इच्छुक उमेदवार, निष्ठावंत कार्यकर्ते आणि बंडखोर यांच्यातील मतभेद वाढत चालला असून त्यामुळे येथीत राजकारण तणावात आहे . हे सर्व थंड करण्याच्या प्रयत्नात युतीचे नेते आणि कोअर कमिटी पूर्णपणे त्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

बंडखोर उमेदवारांना शांत करण्याचे प्रयत्न अपयशी ठरत असल्याने युतीच्या नेत्यांची चिंता वाढली. बुधवारी उशिरापर्यंत यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. उद्या 21 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज दुपारी 12 वाजता तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. पण ती काही कारणावरून रद्द करावी लागली.

याबाबद शहरअध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी सांगितले की “ही युती टिकवी म्हणून आमचे शेवटचे पर्यन्त सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाअध्यक्ष गणेश खांडगे यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही पर्यन्त आम्ही करत आहोत. त्यांच्याशी संपर्क होताच ह्या युतीबाबाद निर्णय घेतला जाईल. आता ही युती टिकणार की मोडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!