Homeताज्या बातम्यापुण्यातील हवेली भूमि अभिलेख विभागात खळबळ ; भ्रष्टाचारप्रकरणी उप अधीक्षक अमरसिंह पाटील...

पुण्यातील हवेली भूमि अभिलेख विभागात खळबळ ; भ्रष्टाचारप्रकरणी उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित…

पुण्यातील हवेली भूमि अभिलेख विभागात खळबळ ; भ्रष्टाचारप्रकरणी उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित
 

पुणे : पुणे हवेली येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर पाटील यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमरसिंह पाटील यांच्याविरोधात कलम ७ (भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम), तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८ (२), १९८ व २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने विशेष समिती गठीत करत त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अन्वये त्यांना निलंबित करण्यात आले असून, पुढील आदेश होईपर्यंत ते शासन सेवेतून दूर राहणार आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय उप अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय, लोहारा, जि. धाराशिव येथे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यालय सोडण्यापूर्वी धाराशिव जिल्हा अधीक्षक यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

👇👇👇Advertisement👇👇👇

 

 

👆👆👆 Advertisement 👆👆👆

या प्रकारामुळे महसूल व भूमि अभिलेख विभागात खळबळ उडाली असून, राज्य सरकारने प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

यासाठी हिंदी मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी पाठपुरावा केला आहे.

काय म्हणाले मुज्जम्मील शेख…

अमरसिंह पाटील यांच्यावर जी कारवाई झाली ती अत्यंत चांगली कारवाई झाली आहे बडतर्फ होण्याची गरज होती मात्र सध्या निलंबित झाले प्रशासनाचे मानावे तेवढे आभार. मात्र यांना पाठराखण करणारे राजेंद्र गोळे आणि अधीक्षक सूर्यकांत मोरे यांची देखील या प्रकरणात चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात हे देखील सामील असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!