Homeताज्या बातम्याक्रीडाWomen’s World Cup 2025: भारताच्या महिला टीमचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय टीम इंडियाची...

Women’s World Cup 2025: भारताच्या महिला टीमचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय टीम इंडियाची वर्ल्डकप फायनल मध्ये एन्ट्री

Times of Maharashtra desk, Women’s World Cup 2025: भारताच्या महिला क्रिकेट टीम ने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. जेमिमा रॉड्रीग्ज व हरमनप्रीत कौरच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला असून संपूर्ण भारतभर जल्लोषाचे वातावरण आहे. आता टीम इंडिया महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल फेरीत पोहोचली आहे. सेमीफायनल फेरीत ऑस्ट्रेलियावर मात करत महिला टीमने हा विजय मिळवला आहे.

भारताकडून जेमिमा रॉड्रीग्जने उत्कृष्ट खेळी केली, जेमिमाने नाबाद १२७ धावा करून भारताला ३३९ धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यास मदत केली. महिलांच्या एकदिवसीय इतिहासातील हा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग होता. त्या सोबतच कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर जेमिमा, हरमनप्रीतसह संपूर्ण संघाचा आनंद गगनात मावेनासा आहे. भारताची महिला टीम तब्बल 8 वर्षांनी फायनला पोहचली आहे. सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी निवडून 338 इतकी मोठी धावसंख्या भारतापुढे ठेवली होती. भारताने आपली खेळण्यातील कसब दाखवत 5 क्रिकेटच्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला आहे.

महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (IND vs SA Final) खेळला जाणार आहे. हा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. त्या साठी  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या वर्षीच्या महिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला भरीव बक्षीस रक्कम देऊन विजेत्या संघाचा सन्मान करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...
error: Content is protected !!