Homeताज्या बातम्यादौंड शहरातील गरजूंना अन्नदान...

दौंड शहरातील गरजूंना अन्नदान…

दौंड शहरातील गरजूंना अन्नदान…

 

दौंड शहरातील मुनाफ शेख, नबी शेख, फारुख शेख, जब्बार शेख, हनीफ शेख, मोहसिन शेख नेहमीप्रमाणे या आपत्कालीन परिस्थिती मध्ये देखील आपल्या परिसरातील पानसरे वसाहत, वडार गल्ली, सिद्धार्थ नगर, इंदिरा नगर , खाटीक गल्ली या भागातील गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती, विधवा महिला, ज्यांच्या घरात कोणीही कमावणारी व्यक्ती नाही अश्या कुटुंबाला दररोज दोन वेळा जेवणाची व्यवस्था या शेख कुटुंब आणि त्यांचे सहकारी मित्रांनी केली आहे.

 

कोरोना या विषाणुजन्य आजाराची झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने तीन दिवस महाराष्ट्र लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला होता.

 

यावेळी शेख कुटुंबियांना काळजी लागली ती या गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या व गरीब विधवा महिला ज्यांच्या घरात कोणीही कमावणारी व्यक्ती नाही अश्या कुटुंबाची परंतू सतत अश्या कुटुंबाला मदत करणाऱ्या या युवकांनी जराही वेळ न घालवता या कुटुंबाला किमान दोन वेळेस जेवण बनवून घरपोच द्यायची व्यवस्था केली.आणि या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आजाराचा पुढील धोका लक्षात घेता २२ मार्च पासून सलग २१ दिवस लॉक डाऊन वाढवला, तरीही या युवकांनी आपला उपक्रम आजतागायत कायम ठेवला आहे.

 

दौंड शहरातील अत्यंत गरीब वस्तीत असणाऱ्या या परिसरात जवळपास २३० व्यक्तींना दररोज दोन वेळेस घरपोच जेवणाचे पार्सल देण्याचा उपक्रम या युवकांनी अविरत चालू ठेवला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!