Homeताज्या बातम्यादौंड शहरातील गरजूंना अन्नदान...

दौंड शहरातील गरजूंना अन्नदान…

दौंड शहरातील गरजूंना अन्नदान…

 

दौंड शहरातील मुनाफ शेख, नबी शेख, फारुख शेख, जब्बार शेख, हनीफ शेख, मोहसिन शेख नेहमीप्रमाणे या आपत्कालीन परिस्थिती मध्ये देखील आपल्या परिसरातील पानसरे वसाहत, वडार गल्ली, सिद्धार्थ नगर, इंदिरा नगर , खाटीक गल्ली या भागातील गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती, विधवा महिला, ज्यांच्या घरात कोणीही कमावणारी व्यक्ती नाही अश्या कुटुंबाला दररोज दोन वेळा जेवणाची व्यवस्था या शेख कुटुंब आणि त्यांचे सहकारी मित्रांनी केली आहे.

 

कोरोना या विषाणुजन्य आजाराची झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने तीन दिवस महाराष्ट्र लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला होता.

 

यावेळी शेख कुटुंबियांना काळजी लागली ती या गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या व गरीब विधवा महिला ज्यांच्या घरात कोणीही कमावणारी व्यक्ती नाही अश्या कुटुंबाची परंतू सतत अश्या कुटुंबाला मदत करणाऱ्या या युवकांनी जराही वेळ न घालवता या कुटुंबाला किमान दोन वेळेस जेवण बनवून घरपोच द्यायची व्यवस्था केली.आणि या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आजाराचा पुढील धोका लक्षात घेता २२ मार्च पासून सलग २१ दिवस लॉक डाऊन वाढवला, तरीही या युवकांनी आपला उपक्रम आजतागायत कायम ठेवला आहे.

 

दौंड शहरातील अत्यंत गरीब वस्तीत असणाऱ्या या परिसरात जवळपास २३० व्यक्तींना दररोज दोन वेळेस घरपोच जेवणाचे पार्सल देण्याचा उपक्रम या युवकांनी अविरत चालू ठेवला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!