Homeताज्या बातम्या“BJP Mayor in Mumbai: “मुंबईत भाजप महापौर बसवणे ही सर्वांची जबाबदारी: मंगलप्रभात...

“BJP Mayor in Mumbai: “मुंबईत भाजप महापौर बसवणे ही सर्वांची जबाबदारी: मंगलप्रभात लोढा”

Times of Maharashtra Desk : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकणे ही फक्त अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नसून “ती सर्वांची आहे”, असे विधान राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी केले. भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात त्यांनी ही विधान केले आहे.लोढा म्हणाले की, मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास “आपली कॉलरही टाईट होईल”. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच दावा ठोकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“अमित साटम अध्यक्ष झाले तेव्हा ते फक्त अमित साटम होते; १०० दिवसांत ते आमच्यासाठी ‘वरचे अमितभाई’ झाले आहेत. कार्यकर्त्याला तिकीट द्या वा नका देऊ, पण काम करण्याचा आनंद वेगळाच असतो,” असेही ते म्हणाले.

“सेना भाजपची आणि सेनापती अमित साटम” लोढा
लोढा पुढे म्हणाले, “अमित साटम मेहनती आहेत. ही त्यांची निवडणूक नसली तरी ते परिश्रमाची पराकाष्ठा करत आहेत. आपली सेना भाजप आहे आणि सेनापती अमित साटम आहेत. महापौर आपला बनवायचा आहे ती आपली धार्मिक जबाबदारी आहे.तसेच मेळाव्यात लोढा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळली स्तुतीसुमने
“देवाभाऊंची १०० रुपं आपण पाहिली आहेत. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. महाराष्ट्रात केवळ भाजप नाही तर इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात,” असे ते म्हणाले.“गेल्या २५ वर्षांपासून त्यांना पाहतोय. राजकारण कधी आवडतं, कधी नाही; पण कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात ते तत्पर असतात,” असेही लोढा यांनी नमूद केले आहे

अमित साटम: “मुंबईचा अविश्वसनीय विकास, 54% जनता समाधानी”

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी यावेळी सरकारच्या कामगिरीबाबत बोलताना सांगितले की,“चार शहरांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार ७०% लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत.”ते पुढे म्हणाले,“समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होईल का, याबद्दल प्रश्न उपस्थित होत होते; पण ते वेळेत पूर्ण झाले. अटल सेतू, कोस्टल रोड, बीडीडी, अभ्युदय व मोतीलाल नगर पुनर्विकास — हा विश्वास न बसणारा विकास आहे. मुंबईचे मेट्रो नेटवर्क जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियातील कोस्टल रोडची तुलना मुंबईच्या कोस्टल रोडशी होते.”साटम यांनी मुंबईच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी “भाजपची जबाबदारी आणखी वाढली आहे” असेही म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!