Times of Maharashtra: नुकताच बिहार विधानसभा निवडणुकांचा निकल जाहीर झाला आहे. यामध्ये एनडीएला भरगोस मतांनी विजय मिळाला आहे.मंतमोजणीच्या सुर्वतीच्या टप्प्याटच निकाल एनडीए कडे झुकला होता. मत मिजणीचा पहिला टप्पा पार होताच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महावीकस आघाडीच्या आपयशावर भाष्य करत संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीला “महाराष्ट्र पॅटर्न” असे नाव दिले आहे.
संजय राऊत एक्स पोस्ट मध्ये नेमक काय म्हणाले?
“बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते
ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
एकदम महाराष्ट्र पॅटर्न!”

५० मतांच्या आत संपवल
संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विट मध्ये ” जी आघाडी सत्तेवर येणार आहे याची खात्री होती त्यांना 50 च्या आत संपवल. असे म्हणत त्यांनी बिहार निवडणुकीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.






















