Homeताज्या बातम्याGovernment Water Scheme:"हर घर जल" हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच पूर्णा तालुक्यातील...

Government Water Scheme:”हर घर जल” हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच पूर्णा तालुक्यातील अनेक गावातील नळ कोरडे

Times of Maharashtra Desk Government Water Scheme: परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात “हर घर जल” हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. तालुक्यातील गावांमध्ये शासनाकडून जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे परंतु योजना चालू झाली तरी येथील बऱ्याच गावातील नळ अद्यापही कोरडेच आहेत. या योजनेसाठी शासना कडून कोट्यावधीची निधी मंजूर होऊन देखील अजूनही इथल्या अनेक गावात पाणी पुरवठा सुरू झाला नाही. ज्या अभियंताना या योजनेचे काम दिले होते त्याच्या हलगर्जीपणामुळे या योजनेची दुर्दशा झाली आहे. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

नेमकी योजना काय?
जलजीवन योजने अंतर्गत गावात पाण्याच्या टाक्या बसवणे, पाइपलाइन टाकणे , नळ जोडणे व संपूर्ण गावाला पाणी पुरवणे ही कामे करण्यात येणार होती. या कामांची जबाबदारी ठेकेदारांना देण्यात आली होती. ही कामे काही भागात पूर्ण झाली आहेत, तर काही भागात अद्यापही कामे कासवाच्या गतीने चालू आहेत. काम पूर्ण झालेल्या भागात देखील अद्याप पाणी सुरू झाले नाही. यावरून शासनाने दिलेला निधी वाया गेला असेच चित्र दिसत आहेत.
ही योजना ग्रामपंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येत असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही योजना नुसती कागदापुरती मर्यादित राहिली आहे असे ग्रामस्थानेचे म्हणणे आहे. ठेकेदाराकडून बऱ्याच ठिकाणी कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत, तर जिथे कामे पूर्ण झाली आहेत तिथे अद्यापही पाणीपुरवठा झालेला नाही. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी गेल्यावर उपविभागाव व कनिष्ठ अभियंते कार्यालयात हजर नसल्याचे वारंवार दिसते. अनेकदा त्यांच्या कक्षांना कुलूप असते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सरकारने खबरदारी घ्यावी व लवकरात लवकर कारवाई करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...
error: Content is protected !!