Homeताज्या बातम्याPimpri Chinchwad Police : पोलीस स्टेशनवर नागरिकांची तक्रार धुडकावण्याचा प्रकार ; पोलीस...

Pimpri Chinchwad Police : पोलीस स्टेशनवर नागरिकांची तक्रार धुडकावण्याचा प्रकार ; पोलीस अधिकारी व कर्मचारी हप्ते वसुली करत असल्याचे श्रीरंग बारणे यांचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप…

Pimpri Chinchwad Police : पोलीस स्टेशनवर नागरिकांची तक्रार धुडकावण्याचा प्रकार ; पोलीस अधिकारी व कर्मचारी हप्ते वसुली करत असल्याचे श्रीरंग बारणे यांचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कामकाजवर गंभीर आरोप…

 

पिंपरी चिंचवड :- शहरातील विविध पोलीस स्टेशनवर सामान्य नागरिकांच्या तक्रारींना गाळण्यात येत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Appa Barne) यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे (CP Vinaykumar Choubhe) यांच्याकडे एक पत्र पाठवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे आणि त्यांना गंभीर स्वरूपात इशारा दिला आहे.

पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, हिंजवडी, वाकड, काळेवाडी आणि सांगवी पोलीस स्टेशनवर येथे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात असलेले सर्व पोलीस ठाण्यात अनेक नागरिक तक्रारी घेऊन गेल्यानंतर देखील त्यांची तक्रार तात्काळ दाखल केली जात नाही. उलट, तक्रार करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

बारणे यांनी आरोप केला आहे की, काही पोलीस अधिकारी व कर्मचारी अवैद्य धंदे यांची परवानगी देऊन व इतर पध्दतीने हप्ते वसुली करत असून, वरिष्ठांना देखील हप्ता द्यावा लागतो. लोकप्रतिनिधी म्हणून संपर्क साधल्यास, नागरिकांना नाहक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या बाबतीत संबंधित पोलीस स्टेशनची माहिती घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलकाच्या मार्गाचा विचार करावा लागेल, असे ते स्पष्टपणे सांगत आहेत.

या घटनाक्रमामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस प्रशासनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!