Homeमनोरंजनकॉमेडीयन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन

कॉमेडीयन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन

Times of Maharashtra Desk: सुप्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंह आणि लेखक-दिग्दर्शक हर्ष लिंबाचिया यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. शुक्रवारी, 19 डिसेंबर रोजी, भारती सिंहने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीने गोंडस मुलाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे, भारती शूटमध्ये व्यस्त असतानाच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर सेटवरील सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी तिचा पती हर्ष लिंबाचिया तिच्यासोबत उपस्थित होता. सध्या आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचं सांगितलं जात आहे.

शूटदरम्यान सुरू झाल्या प्रसूती वेदना
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळपासून भारती सिंह शूटमध्ये बिझी होती. त्याच दरम्यान तिला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत सेटवरील टीमने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. काही वेळातच भारतीने गोंडस मुलाला जन्म दिला.

‘गोला’ झाला मोठा दादा
भारती आणि हर्ष यांना आधीपासूनच एक मुलगा आहे. 2022 मध्ये जन्मलेल्या त्यांच्या मुलाचं नाव लक्ष्य असून, तो सर्वांचा लाडका ‘गोला’ म्हणून ओळखला जातो. आता गोलाने मोठ्या दादाची भूमिका स्वीकारली आहे. या आनंदाच्या क्षणावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

41व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म
41व्या वर्षी भारती सिंहने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. भारती आणि हर्ष यांचा विवाह 2017 मध्ये झाला होता. ऑक्टोबर महिन्यात या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्या गर्भधारणेची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

प्रेग्नंसीदरम्यान शेअर केले खास क्षण
गर्भधारणेच्या काळात भारती आणि हर्षने अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. रोमँटिक फोटोमध्ये भारती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. याशिवाय, वेबी शॉवर आणि मॅटरनिटी फोटोशूटचे फोटोही या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.दरम्यान, भारती आणि हर्ष यांच्या घरी दुसऱ्या बाळाच्या आगमनाने चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!